खरच रोज किती पाणी प्यावं?
तुम्ही पाणी जास्त पिता का?पाणी हे जीवन, भरपूर पाणी प्या, दिवसात 8 ग्लास पाणी प्या अशी वाक्ये सगळ्यांच्या कानावर पडत असतील.रोज 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे ना? हा प्रश्न रुग्ण मला नियमित पणे विचारत असतात., जुलाब, ग्रहणीरोग ,संडासला पातळ होणे, अग्निमांद्य होते.सर्दी पडसे खोकला, अम्लपित्त, अजीर्ण, ढेकरा ,भूक न लागणे, हाता पायाला सूज अशा आजारामध्ये जास्त पाणी पिण्याने रोग बळावतो.कमी प्यायले किंवा तहान लागली असता पाणी न प्यायल्याने अंग गळून जाणे, संज्ञा नष्ट होणे, चक्कर व हृदय अवयवाला त्रास होतो. म्हणजेच जास्त पाणी काय किंवा कमी काय दोन्ही त्रासदायकच.ह्या सगळ्याचा सारांश एवढाच की तहानेकडे लक्ष द्या. एकच प्रमाण सगळ्यांना लागू होत नाही प्रत्येकाने स्वतःच्या गरजे प्रमाणे पाणी प्यावे.वैद्य प्रभाकर शेंड्येdrshendye@gmail.com